Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

जून 3, 2009


ब्लॉग्ज (3)
छत्रपती शिवरायांनी राज्यातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य स्थापन केले होते, आता त्याच छत्रपतींच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या निमित्ताने राज्यात तो जातीय गोंधळ घातला जातोय तो निषेधार्ह आहे. या स्मारकाच्या समितीत शिवशाहिर बाबासाहेब ... अधिक वाचा...

शासनाच्या प्रौढ शिक्षण योजनेचे कसे धिंडवडे निघाले याचे वास्तव उपरोधिक शब्दांत मांडणारी रमेश इंगळे- उत्रादकरांची निशाणी डावा अंगठा ही कादंबरी प्रचंड गाजली. या कादंबरीवर चित्रपटही नुकताच प्रदर्शित झाला असून तोही तुफान गर्दी खेचतो आहे. कादंबरीत शब्दांत ... अधिक वाचा...

राष्ट्रवादी कॉंग्रेस हा काही नव्याने स्थापन झालेला पक्ष नाही. ती वैयक्तिक बळावर निवडून येणार्‍या नेत्यांची मोळी आहे, ही व्याख्या राज ठाकरे यांनी केलीय म्हणून दुर्लक्षिता येणार नाही. कारण त्यात बर्‍याच अंशी सत्यही आहे. कारण पक्ष स्थापन करताना त्याची एक ... अधिक वाचा...