Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]
16 - 30 of 60 प्रदर्शित करत आहे 1 2 3 4
ब्लॉग्ज (60)
महाराष्ट्राची देशमुखी सांभाळणारे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची खुर्ची पु्न्हा एकदा गेली. अर्थात ती त्यांच्या कर्मामुळेच. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा सेलिब्रेटी करण्यात विलासरावांचे योगदान फार मोठे आहे. अगदी पदावरून जायच्या आधीही ते त्या ... अधिक वाचा...

मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची तुलना अमेरिकेतील ९-११ च्या हल्ल्याशीच करता येईल. मुंबई यापूर्वीही अतिरेक्यांचे टार्गेट ठरली आहे. पण यावेळी मात्र अतिरेक्यांनी अमानुषतेचा कहर गाठल्याचे दिसते. अंदाधुंद गोळीबाराची नवी हल्ला पद्धती यावेळी अवलंबण्यात आली. ... अधिक वाचा...

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म कर्नाटकतील गदग येथील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे लहानपण याच गावात गेले. पंडितजींना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. पण त्यांच्या वडिलांना मात्र भीमसेनने चांगले शिक्षण घ्यावे आणि डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावे ... अधिक वाचा...

राज ठाकरे यांच्या मराठी आंदोलनाची धुळ आता थोडी खाली बसायला लागली आहे. अर्थात राजकारण सुरू आहे. पण ते उत्तरेत. मराठी माणसांनी या एकूणच प्रकरणातून आत्मचिंतन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. याचा अर्थ हाही सल्ला फक्त मराठी माणसांना आहे असं नाही, तर हा समाज ... अधिक वाचा...

अखेर सगळीकडून आलेला दबाव लक्षात घेता आतापर्यंत नाकर्तेपणाचे धनी ठरलेल्या देशमुख- पाटील यांच्या सरकारला राज ठाकरे यांना अटक करावीच लागली. गेल्या वेळी राज यांना अटक केल्यानंतरही हिंसाचार झाला होता. त्यामुळे याहीवेळी होणार हे अपेक्षित होतेच. त्यामुळे राज्य ... अधिक वाचा...

रेल्वे भरतीच्या प्रश्नावरून राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई आणि सोलापूरमध्ये पुन्हा एकदा युपी आणि बिहारमधून आलेल्या परिक्षार्थींची उत्तरपूजा बांधून आपला मराठी बाणा कायम असल्याचे दाखवून दिले. त्यात शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेने आणि स्थानिय ... अधिक वाचा...

आपल्याला हिंदी चांगलं कळतं असं मराठी माणसाला उगाचच वाटत असतं. म्हणजे त्यात थोडं तथ्य नक्कीच आहे. अहिंदी भाषिकांमध्ये मराठी लोकांनाच हिंदी जास्त चांगली कळते आणि बोलताही येते. पण म्हणून आपण आपली संपूर्ण अभिव्यक्ती त्या भाषेत करू शकतो असं नाही. आता हा अनुभव ... अधिक वाचा...

प्रसंग पहिलाऔरंगाबादमध्ये ऑफिसच्या कामासाठी गेलो होतो. तिथल्या टिव्ही सेंटर नावाच्या भागात होतो. हा भाग मुख्य गावापासून तसा बराच दूर आहे. पुन्हा गावात यायचं होतं. डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये काम होतं. जवळच्याच रिक्षा स्टॅंडवर गेलो. तीन-चार जणांच्या ... अधिक वाचा...

प्राचीन गुरूकूल पध्दती, गुरूदेव टागोरांचे शांतीनिकेतन, योगी अरविंदांचा पॉंडिचेरीचा आश्रम, कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्थाया सार्‍यांचा सर्वोत्तम तत्त्वांचा संकर असलेली आणि राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मता यासाठी कटिबध्द असणारी एक प्रचलित ... अधिक वाचा...

शहरातल्या त्या अ‍ॅम्युझमेंट पार्कात मिकी माऊसच्या वेषात तेरा चौदा वर्षांचा एक मुलगा नाचत होता. मनोरंजनाच्या मिषानेच त्याला तिथं ठेवलं होतं. येणाऱ्या जाणाऱ्यांशी तो हस्तांदोलन करत होता. त्याला पाहून विशेषतः लहान मुलं खूप आनंदीत होत होती. त्याला पाहून त्यांच्या चिमुकल्या चेहऱ्यावर हास्य अधिक वाचा...

कामावरून परतल्यानंतर मी जेवायलाच बसलो होतो. तेवढ्याच डॉलीने आठवा सूर लावला. ओ रे बाळा ओ. काय झालं. कुणी मारलं का माझ्या बाळाला? मी तिला गोंजारत विचारलं. बाबा, मला स्कूटर पायजे. हुंदके देत डॉली म्हणाली. अधिक वाचा...

बालापुवाडुगे अजंता विन्स्लो मेंडिस या लांबलचक नावाने जेवढी दमछाक होत नाही, तेवढी परवा भारतीयांची या मेंडीसने केली. दणकट फलंदाजी असलेल्या भारतीयांनी चक्क मेंडीसपुढे शरणागतीच पत्करली होती. काल धोनी म्हणाला ते अगदी खरंय. आम्हाला श्रीलंकेने नाही मेंडीसने ... अधिक वाचा...

परशुरामची झोप मोडू नये म्हणून भुंग्याने पार मांडी फोडली तरी कर्णाने हु की चू केले नव्हते, असे म्हणतात. तद्वतच मध्य प्रदेश नामे राज्यात सार्वजनिक प्रवास करण्यासाठी कमीतकमी एवढी तरी सहनशीलता हवीच. सहनशीलतेची परीक्षा वा कसोटी पाहणारे प्रसंग आपल्या आयुष्यात ... अधिक वाचा...

अस्मादिकांचे वास्तव्य सध्या इंदूर शहरात आहे. काही गावांची नाव उच्चारली तरी अंगावर रोमांच उमटतात. ग्वाल्हेर, इंदूर, अटक, पानिपत ही गावं त्यापैकीच. कारण या गावांना इतिहासाचा स्पर्श आहे. उत्तर दिग्विजय करायला निघालेल्या मराठ्यांच्या फौजांनी नर्मदापार झेप ... अधिक वाचा...

लोक जगण्यासाठी खातात, पण इंदूरचे लोक खाण्यासाठी जगतात, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इंदुरच्या खवय्येपणाचे किस्से सर्वदूर पसरले आहेत आणि या किश्श्यांत कणभरही अतिशयोक्ती नाही हे इथे आल्या आल्या कळतं. त्याचबरोबर खाणं हे वेळेशी बांधील नाही. त्यामुळे खायचं केव्हा हा प्रश्न पडायचं (किमान इंदूरमध्ये आल्यानंतर तरी) कारण नाही. अधिक वाचा...

16 - 30 of 60 प्रदर्शित करत आहे 1 2 3 4